मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - फडणवीस यांना राज्य चालविण्याचा अनुभव आहे व उद्धव ठाकरे यांना आहे की नाही हे महाराष्ट्राची जनता ठरवेल, भाजपातील उपर्यांना हा अधिकार कोणी दिला ? महाराष्ट्रात सीबीआय, ईडी वगैरेतून निर्माण झालेला सूडाचा विषाणू ठाकरे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. संसदेत तो मंजूरही करुन घेतला. त्याला देशभरात विरोध होत आहे. त्यावेळी भाजपाचे समर्थक त्याच्या समर्थनार्थ देशभर मोर्चे, रॅली काढत आहेत. मात्र, सेलू नगर…