‘महाविकास’ सरकार बैलासारखं, टोचल्याशिवाय पुढे जात नाही : नितीन गडकरी
पोलीसनामा ऑनलाइन - महाविकासआघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असून महाविकासआघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं, त्याशिवाय ते पुढे जात नाही, असा टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लगावला…