मोठा निर्णय ! 31 जुलैपर्यंत सर्व बोर्डांनी मूल्यांकन धोरणाच्या आधारावर जाहीर करावेत निकाल, सुप्रीम…
नवी दिल्ली : देशातील सर्व राज्य बोर्डांसाठी समान मूल्यांकन धोरण (evaluation criteria) बनवणे अशक्य आहे. ही बाब सुप्रीम कोर्टाने गुरुवारी स्पष्ट केली. कोर्ट 24 जूनला 12 वी बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी करत होते. या दरम्यान…