Coronavirus Lockdown : ‘कोरोना’चा पराभव करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ पुरेसं आहे ?…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोनाव्हायरस जगभरात थैमान घालत आहे. या विषाणूने आतापर्यंत 33 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. त्याचवेळी, भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या एक हजाराहून अधिक आहे. या कारणास्तव, या विषाणूच्या…