Aaditya Thackeray | गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत; शेतकर्यांच्या बांधावरुनच…
नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी (Rain in Maharashtra) पूर्णपर्ण उद्ध्वस्त झाला आहे. दिवाळीच्या सणात (Diwali Festival) सुद्धा शेतकर्याच्या घरात अंधार पसरलेला होता. ओला दुष्काळ जाहीर करण्याची…