उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - मराठवाड्याला पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने वॉटर ग्रीड योजना सुरु केली होती. मात्र, ही योजना तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे सांगत ती बंद करण्याचा विचार…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्याला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावे, अशी मागणी भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी, अशी…
नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. १५) सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. हा दौरा आटोपून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा मार्गे पुणेकडे जात असताना नीरा येथे त्यांचे रात्री…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सोनाई गुळ कारखाण्याचा १३ वा गाळप हंगाम रोलर पुजन कार्यक्रम सोमवारी सकाळी सोनाई गुळ कारखाणा वरकुटे पाटी ता. इंदापूर येथे कारखान्याचे संचालक व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांचे हस्ते…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पाथर्डी तालुक्यातील पूर्व, दक्षिण भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग यशस्वी झाला. बुधवारी १९ ठिकाणी ३८ नळकांड्या फवारण्यात आल्या. सी-डॉप्लर रडारवर पाणीदार ढगाच्या इमेज दिसल्यानंतर दुपारी वैमानिकाला उड्डाणाचे…
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असून अनेक नागरिक पुरात अडकले आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे औरंगाबाद…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे शेतकर्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्यांना कर्जमाफी न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा…
हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही वर्षांपासून सततचा दुष्काळ, त्यामुळे रानात काही पिकले नाही़. राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा हाताच्या बोटावर मोजण्या इतक्यांनाच लाभ मिळाला. पिकविमाचे पैसे मिळाले नाहीत. बँका आता…
आर्वी (वर्धा) : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थीती असून त्यावर विरोधकांकडून ताशेरे ओढले जात आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळे राज्यात दुष्काळाची परिस्थीती उद्भवली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र विरोधात…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प २०१८-१९ विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पामध्ये पुण्यातील शिवस्मारकसृष्टीसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबई- पुणे महामार्गावरील अंतर कमी…