पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद, जालना, सोलापूर, बार्शी, पंढरपूर, मराठवाडा, लातूर, विदर्भ या भागामध्ये काही जणांच्या नशिबात दुष्काळ आणि दारिद्र्य पाचवीलाच पुजलेलं आहे. त्यामुळे मागिल काही वर्षांपासून अनेकांनी शहराकडे धाव घेतली.…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कापणीच्या १४ दिवसानंतर शेतात पिकाचे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले असेल तर ७२ तासात तुम्हाला पीक विमा कंपनीला कळवावे लागेल. यानंतर पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळेल. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ७२ तासांच्या या…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यात लॉकाडाऊन सुरु आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प असून विविध आघाड्यांवर सरकारला काम करावे…
परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त असलेल्या परभणीमध्ये महिला शेतकऱ्याने पाण्याचं नियोजन करून पीक घेत विक्रम नोंदवला आहे. केंद्र सरकारने या महिलेचा कृषी कर्मन पुरस्काराने सन्मान केला आहे. सुमन रेंगे असं या महिला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील वर्षी (२०१९) अॅमेझॉनच्या जंगलाला आग लागल्याने प्रचंड परिस्थिती उद्भवली होती. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियातील जंगलाला भीषण आग लागली आहे. ही आग आतापर्यंतची सर्वात मोठी आहे. ही आग जवळपास ४ महिन्यांपासून धगधगत…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ठाकरे सरकारने सत्तेवर येताच हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा निर्णय जाहीर केला आणि दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज काढलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे घोषित केले. त्यानंतर…
मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दबाव निर्माण करून सत्तेत मोठा वाटा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घेण्याची धमकी देत असतानाच मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असा…
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - देशभर पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दुष्काळाचे चटके बसत होते. शेवटी परतीच्या पावसाने हात दिल्याने आता सर्व राज्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्याचवेळी नाशिकमध्ये सातत्याने झालेल्या जोरदार पावसामुळे यंदा पाऊस…
पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - अनेकदा आपण दुष्काळात पाण्यासाठी वणवण भटकत असतो. उन्हाळ्यात पाण्याच्या या दुर्भिक्ष्यामुळे अनेक प्राण्यांना आणि नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे पाणी वाचवण्याचा संदेश आपण काय नागरिकांना देत असतो.…
नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपने महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. आज यात्रेचा दुसरा दिवस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेनिमित्त वर्ध्यात आहेत. यात्रेपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.…