हरयाणा : पोलीसनामा ऑनलाइन - तीन नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर आता हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "मी उपमुख्यमंत्री आहे,…
नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी केलेले कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. उत्तर भारतातील शेतकरी एकवटले असून गेल्या आठवडाभरापासून दिल्लीच्या सीमेवर हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची झळ…