पोलीसनामा ऑनलाइन टीम - टाळेबंदी शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास सक्ती रद्द करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. त्यानंतर आता मध्य रेल्वेने सुद्धा राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याबाबत परिपत्रक…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइनकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. काल (रविवार) केंद्र सरकारकडून अनलॉक 4 ची नियमावली जाहीर झाली असून आज राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. राज्यात ई-पास रद्द करण्यात आला असून 30 सप्टेंबरपर्यंत शाळा-कॉलेज…