Browsing Tag

East India Company

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून क्रांतिकारकांची कामगिरी नव्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | ऐतिहासिक, धार्मिक आणि स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभुमी असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन आणि संग्रहालयाच्या (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) माध्यमातून आपल्या…

विहिंपनं व्यक्त केला संताप, म्हणाले – ‘ट्विटर ईस्ट इंडिया कंपनी सारखं वागायला लागलंय,…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  केंद्र सरकार आणि ट्विटर (Twitter ) यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. ट्विटरकडून केल्या जात असलेल्या कारवाईचा निषेध केला जात आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ( Vice President Venkaiah Naidu) यांच्या Twitter…

‘ही तर देशी ईस्ट इंडिया कंपनीची मुहूर्तमेढ आहे’, शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - तीन कृषी विधेयकावरून आठवडाभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकार आणि आंदोलनदकर्त्यामध्ये बैठक झाल्या परंतु त्यातून काही मार्ग निघाला नाही.या शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेने पुन्हा एकदा केंद्र…

… तर देशाला महागात पडेल, दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेचा इशारा

पोलीसनामा ऑनलाईन - केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरयाणातील शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर नेटाने थांबला आहे व तो त्यांच्या मागण्यांसाठी जिद्दीने लढतो आहे. तो पंजाबचा आहे म्हणून त्यास देशद्रोही,…

”भांडवलदारांचं संरक्षण करत मोदी सरकार ‘ईस्ट इंडिया कंपनी’सारखं वागतंय”,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  शेतकरी कायदा आणि कामगार कायदा यांना असलेले संरक्षण मोडून केंद्रातील मोदी सरकार भांडवलदारांचे संरक्षण करुन ईस्ट इंडिया कंपनीसारखं वागत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या…

‘हे सराकर आहे की ईस्ट इंडिया कंपनी ?, आशिष शेलारांचा ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र काढणारे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. या प्रकरणामुळं भाजपनं शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता तसेच राज्यातील आघाडी…

नेपाळ ‘ज्या’ गोष्टीला लज्जास्पद मानतो, भारताला त्याच बाबीचा देतोय ‘हवाला’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कालापाणी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा यांच्यावर आपला हक्क सांगण्यासाठी नेपाळ वारंवार सुगौली करारचा उल्लेख करत आहे, तेच त्यांच्या इतिहासाचे सर्वात दुःखद व लज्जास्पद कारण आहे. ईस्ट इंडिया कंपनीबरोबर युद्धात पराभवानंतर…