सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड (Maharashtra NCP Crisis) केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांनी…
पोलीसनामा ऑनलाइन - बॉलीवुडची क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना राणौत (Actress Kangana Ranaut) ही नेहमी अनोख्या भूमिका साकारताना दिसते. कंगना ही कायम तिच्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत असते आता कंगनाचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपटामुळे…
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची (Demand Of President's Rule In Maharashtra) मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Emergency Fund | अचानक आलेल्या समस्येत पैशांची व्यवस्था करणे खुप अवघड असते. यासाठी ज्याप्रकारे तुम्ही भविष्यासाठी फायनान्शियल प्लानिंग (Financial Planning) करता, त्याचप्रमाणे इमर्जन्सी फंड (emergency fund) सुद्ध…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - PM Modi | माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी (Former Prime Minister Indira Gandhi) देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी (Emergency) लागू केली होती. आज त्या दिवसाला 46 वर्ष पूर्ण होत आहेत. आणीबाणी हा भारताच्या इतिहासातील…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे (Bharatiya Janata Party) जागतिक योग दिनानिमित्त (World Yoga Day) राज्यभर २१ जून रोजी २७०० पेक्षा अधिक ठिकाणी योग शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात…
म्यानमार : वृत्तसंस्था - म्यानमारमध्ये सत्तापालटानंतर रोज लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात एका सात वर्षीय निष्पाप चिमुकलीचा जीव घेतला आहे. पोलिसांनी वडिलांच्या मांडीवर बसलेल्या एका…
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी म्हटले की, त्यांची आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी लावलेली आणीबाणी एक चूक होती. त्यांनी म्हटले की, त्या दरम्यान जे काही झाले ते चूक होते परंतु सध्याच्या स्थितीपेक्षा खुपच वेगळे…
रायगड : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेसच्या रक्तामध्येच आणीबाणी भिनलेली (emergency-blood-congress) आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना सरकारने अटक करून आणीबाणीसारखीच परिस्थिती निर्माण केली आहे, अशी टीका विधान…