राष्ट्रीय ‘मुद्दे’ मांडल्याने भाजपचा पराभव, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - झारखंड विधानसभेत भाजपला मोठा झटका बसल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने राज्याच्या निवडणूकीत राष्ट्रीय मुद्दे मांडल्याने भाजपला हार…