Browsing Tag

Extreme rain

Maharashtra Rains | आगामी 48 तासांत महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; पुण्यासह ‘या’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Rains | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात (Maharashtra Rains) मागील 2 आठवड्यापासून पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार…

Pune-Bangalore Highway | निपाणीजवळील यमगर्णी पुलावर पुराचे पाणी आल्याने पुणे -बंगलोर महामार्ग बंद !…

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) वेदगंगा नदीचे पाणी (Vedganga river) निपाणीजवळील यमगर्णी  पुलावर (Yamagarni bridge) आल्याने पुणे-बंगलोर महामार्ग (Pune-Bangalore Highway) बंद करण्यात आला आहे.…

इंदापूर तहसिलवर लोककलावंताचा विविध मागण्यांसाठी जागरण – गोंधळ मोर्चा

इंदापूर - इंदापूर तालुक्यात मागील वर्षी अतिवृृृष्टी व निवडणुक अचारसंहिता तर चालु वर्षी मार्चपासुन कोरोना महामारीमुळे लाॅकडाउन यामुळे सर्वच बाजुंनी आर्थीक संकटात सापडलेल्या लोक कलावंताच्या विविध मागण्यासंदर्भात इंदापूर तालुका वाघ्या मुरळी…

‘फडणवीस अन् दानवेंनी माझ्यावर 58 चौकशा लावल्या, माजी मुख्यमंत्र्यांनी आता ‘दूध का…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेती पिकांचे आणि घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टी झालेल्या परिसराचा पाहणी दौरा करण्यासाठी राज्यातील…

अक्कलकोट : जनावरांचा आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी !

अक्कलकोट - अतिवृष्टी आणि पुरामुळे अक्कलकोटचा पशुपालक शेतकरी उध्वस्त झाला असून आठ महिन्या पासून जनावरांचा बाजार बंद होता.तो तातडीने सुरू करण्याचे निवेदन अक्कलकोट बाजार समिती सचिव मडोळप्पा बद्दोले यांना देण्यात आले.राज्याचे मुख्य सचिव…

…म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना मुंबईत राहण्याची विनंती केली, शरद पवारांचा खुलासा

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टीने उभी पिके आडवी झाली आहेत. बळीराजा चिंतातूर आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्याला नियोजन…

पुराच्या पाण्यामुळं जीवघेण्या ‘लेप्टो’ संसर्गाचा धोका ! कशी होते लागणं ? काय घ्यावी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळं पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीनं अनेक नद्यांना पूर आला. अनेक भागात शेतीही पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका…

अतिवृष्टीचा तडाखा, सोलापूर जिल्ह्यातील 570 गावे बाधित

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 570 गावे बाधित झाली आहेत. यामुळे 4895 घरात पाणी शिरल्याने हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. अतिवृष्टीमुळे 14 जणांचा मृत्यू झाला…