Browsing Tag

fadnavis government

Shiv Sena | ‘महाराष्ट्रातील भाजप हे अजब रसायन; रेटून खोटं बोलण्याची हिंमत व आत्मविश्वास…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Shiv Sena | मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात परस्परात जुंपली आहे. अनेक मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाची तोफ डागली आहे. यातच भाजप आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात तर…

Eknath Khadse । ‘कुछ तो होने वाला है’, असे मेसेज जळगावात फिरतायत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा (Bhosari land scam) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED)…

Thackeray Government | ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे छगन भुजबळ संतापले,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) - ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण (OBC reservation) रद्द झाल्यानंतर राज्यात ओबीसी समाज (OBC society) आक्रमक झाला आहे. असे असतानाच मंगळवारी (दि. 22) राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी राज्यातील 5…

नारायण राणेंची मराठा समाजासाठी मागणी, म्हणाले – ‘3 हजार कोटींचे पॅकेज द्या’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना महाविकास आघाडीने गंभीर चुका केल्या. सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नव्हता. त्यामुळे मराठा समाजा ( Maratha community )चे आरक्षण गेले. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीने मराठा आरक्षण…

संजय राऊत यांचे विरोधकांवर टीकास्त्र, म्हणाले – ‘फडणवीस सरकारच्या 14 मंत्र्यावर गंभीर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात गेल्या 36 दिवसांत 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणखी एक मंत्री घरी जाईल असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. पण 2 मंत्र्यांनी दिलेला राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यावर आहे. पण…

फडणवीस सरकारच्या काळात वृक्ष लागवड मोहिमेत 1250 कोटींचा घोटाळा, चौकशी समितीचा ठपका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्षलागवडीच्या विशेष मोहीमेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. अधिवेशनात माजी वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी राबवलेल्या वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करावी, अशी मागणी काही…

Chandrakant Patil : ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचं गांभीर्य नाही’

कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार गंभीर नाही. मराठा आरक्षणाबाबत या सरकारमधील कोणाचाच अभ्यास नाही. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री यांना या प्रकरणाचे गांभीर्य नाही. या नेत्यांना मराठा समाजातील गरीब वर्ग पुढे येऊ…

ठाकरे सरकारचा ‘ तो ‘ डाव यशस्वी होऊ देणार नाही, आ. भातखळकर यांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या अनेक वर्षापासून बीडीडी चाळीत राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच परिसरात घरे मिळावे या करिता फडणवीस सरकारने पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला सुमारे 500 चौ. फुटाचे घर वरळी व नायगाव…