भूम : दुष्काळ आणि नापिक या नैसर्गिक संकटाना मराठवाड्यातील शेतकरी (farmer commits suicide) पुरता कंटाळून गेला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्जही फेडता येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. अशीच एक घटना भूममध्ये घडली आहे.…
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांच्या समस्या पाठ सोडायला तयार नाहीत. दुष्काळ असल्याने हाताला काम नसल्याने अनेकांनी कामाच्या शोधात शहराकडे स्थलांतर केले. मराठवाड्यात हाताला काम नसल्याने मुंबईत कामाला…