Sadabhau Khot | ‘राष्ट्रवादीचे वळू बैल शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका अन्यथा…’ –…
मुंबई : Sadabhau Khot | राज्याचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्याबाहेर उस नेण्यास बंदी आदेश काढल्यानंतर शेतकरी आणि शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात मोर्चा काढल्यानंतर आता रयत…