अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला खिळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - आधीच्या अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला खिळ बसली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती झाली. पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती…