Browsing Tag

Farmers’ Association

FM Nirmala Sitharaman | कोट्यवधी शेतकऱ्यांचे दुप्पट होईल उत्पन्न; बजेटमध्ये अर्थमंत्री करणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - FM Nirmala Sitharaman | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच सबसिडीची सुविधाही दिली जात आहे. मात्र, या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला…

Puntamba Farmer Protest | पुणतांब्यात केंद्र-राज्य सरकार विरुद्ध शेतकऱ्यांचा एल्गार सुरू

पोलीसनामा ऑनलाइन -Puntamba Farmer Protest | दूध, शेतमालाला हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी केंद्र  (Central Governments) आणि राज्य सरकारला (State Governments) आठ दिवसांची मुदत दिली होती. मात्र या मागण्यांसंदर्भात कोणत्याही…

‘शेतकर्‍यांना शाहीन बागसारखी वागणूक देऊ नका’ – राकेश टिकैत

दिल्ली : वृत्त संस्था - नव्या कृषी कायद्याविरोधात अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. अद्यापही दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे परत घेण्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटना बसून आहेत. आतापर्यंत सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये…

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भाजप अन् राष्ट्रवादीनंतर राजू शेट्टींनी दिला ‘हा’ अधिकृत…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महायुतीमधून बाहेर पडून महाविकास आघाडीमध्ये सामील झाले होते. त्यानंतर आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या धक्कातंत्राचा वापर करत…

Farmers Protest : निवडणुकांमध्ये शेतकरी संघटना करणार भाजप विरोधात प्रचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. आता शेतकरी संघटनांनी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला घेरण्याची शेतकरी संघटनांनी तयारी सुरु केली आहे. आगामी काळात पाच…

शरद पवारांची मोदी सरकारवर टीका, म्हणाले – ‘ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना देशातील…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना दोन महिन्यापासून आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आता संयुक्त शेतकरी-कामगार मोर्च्याच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी…

शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना 5 लाख व सरकारी नोकरी मिळणार

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला दोन महिने उलटून गेले तरी अद्यापही यावर तोडगा निघालेला दिसत नाही. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आतापर्यंत अकरा बैठका झाल्या आहेत. पण उपयोग झाला नाही. सरकारने कठोर भूमिका घेत 'दोन वर्षांसाठी…

शेतकरी संघटनांनी सरकारचा प्रस्ताव नाकारला; आंदोलन सुरूच राहणार, काय असेल पुढचं पाऊल ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  कृषी कायद्याबाबत सरकारने पाठवलेला प्रस्ताव (draft) शेतकरी (Farmer) संघटनांनी फेटाळला (reject) आहे. आंदोलन (protest) सुरू राहणार असल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले आहे. हा प्रस्ताव पुन्हा आला तर आम्ही त्यावर विचार…