‘…तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का? लवकरच तेराव घालावे लागेल’; भाजप नेत्याची टीका
मुंबई : केंद्र सरकारला शेतकरी आंदोलन, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेवरून कुंभकर्णाची उपमा देत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.ट्विट करताना देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये गेली आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकाला जाग…