नवी दिल्ली : केंद्राच्या नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन (new agricultural law) करत असलेल्या शेतकर्यांनी सराकरला आता नवीन इशारा दिला आहे. शेतकर्यांनी म्हटले आहे की, जर 4 जानेवारीला सरकारशी होणार्या चर्चेत ठोस निर्णय झाला नाही तर ते…
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर 27 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांनी बुधवारी म्हटले की, सरकारने नवीन कृषी कायद्यांत ‘निरर्थक‘ दुरूस्ती करण्याच्या गोष्टींचा सातत्यान पुनरूच्चार करू नये,…