Farmers Protest : शेतकर्यांना मोदी सरकारचा प्रस्ताव नामंजूर, 14 डिसेंबरला देशभरात आंदोलनाचा वणवा
नवी दिल्ली : तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी राजधानीच्या सीमांवर आंदोलन करणार्या शेतकर्यांनी बुधवारी केंद्राचा तो प्रस्ताव फेटाळला, ज्यामध्ये म्हटले होते की, सरकार एमएसपी जारी ठेवण्यासाठी लेखी आश्वासन देण्यात तयार आहेत.…