पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत यांसह मागण्यासाठी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहे. यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी असा वाद अद्यापही सुरूच आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याला वेगळं वळण…
बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन - वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पोलीस ठाण्यात २०१४ साली गुन्हा दाखल करण्यात होता. त्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी…
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या आडून भारतात दंगल आणि अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने परदेशातून सतत ट्विट केली जात आहेत. यामध्ये शेकडो ट्विट पाकिस्तान आणि खालिस्तान समर्थक हँडलवरून केली जात असल्याचा आरोप मोदी सरकारने केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स…
भाेपाळ : पोलिसनामा ऑनलाईन - दिल्लीत कृषी कायद्यांच्या विराेधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदाेलनावरून आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रघुनंदन शर्मा यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह…
पोलीसनामा ऑनलाईनः कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या 72 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. त्यावेळी तुम्हाला आठवण झाली नाही. बाहेरच्या सेलिब्रिटीनी ट्विट केल्यावरच तुम्हाला जाग आली का, जगात कुठेही माणुसकीला अडचणीत आणणारी…
पोलीसनामा ऑनलाईन टीम - कृषी कायद्यांवर बोलताना माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा म्हणाले, २६ जानेवारीच्या घटनेसाठी शेतकऱ्यांना जबाबदार धरणे योग्य नाही. वातावरण खराब करणारे ते उपद्रवी लोक होते. वातावरण खराब करणे हाच त्यांचा हेतू होता. सध्या देशात…