‘शिवसेना बेईमान होऊ शकते वाटलं नाही’; मुनगंटीवार म्हणाले – ‘…तेव्हा…
मुंबई : प्रयत्न करणाऱ्यांचा कधी पराभव होत नाही. जनतेच्या हिताविरोधी राजकारण होत असेल तर शक्तीने लढावे लागेल. तत्परतेने पुढे जावे लागेल. पण जेव्हा सुडाचे राजकारण वाढते तेव्हा सत्तेचा प्रलय नक्कीच होत असतो, असे सूचक वक्तव्य भाजप नेते सुधीर…