नागपूर : Ravikant Tupkar | सरकारला जागे करण्यासाठी आणि त्यांच्या बुडाखाली आग लावण्यासाठी आम्ही हजारो शेतकरी नागपूरच्या विधानभवनात घुसणार आहोत, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी…
पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सध्या आकमक पवित्रा घेतला असून राज्यातील अनेक समस्यांवरुन ते सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहेत. सध्या जयंत पाटील यांचे शेतकरी आत्महत्येवर करण्यात आलेले ट्वीट हे सोशल मीडियावर…
पुणे : Pune Jilha Yuva Puraskar | राज्याच्या युवा धोरणाअंतर्गत देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार अंतर्गत २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षाच्या पुरस्काराकरीता जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात काम करणारे युवक, युवती व…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Sadabhau Khot On Ajit Pawar | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुरग्रस्त शेतकरी (Flood Affected Farmers) आणि नागरिकांची स्थिती झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विदर्भाचा दौरा सुरू केला आहे. यावेळी…
नवी दिल्ली : NCRB Data | अनेक वर्षांपासून सातत्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हे पाऊल उचलत आहेत. परंतु राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचे (NCRB Data) आकडे सांगतात की, देशात मागील वर्षी व्यापार्यांनी…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुकुंदनगर येथे आयोजित व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या वचनानामाचे प्रकाशन…
धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - तालुक्यातील गोताणे गावात राहते घरात शेतकरी शरद तुकाराम पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सविस्तर माहिती अशी की, गोताणे गावात शरद पाटील यांची शेती आहे. त्यांनी शेतात…
परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. देशाच्या जवानांवर हल्ला केला गेला तेव्हा देश आपल्या सैनिकांच्या पाठीमागे उभा राहिला. कुणीही राजकारण केलं नाही,…
धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - स्मृतीशेष साहेबराव आणि मालती करपे यांनी 19 मार्च 1986 साली आत्महत्या केली. आज पर्यत शेतकऱ्यांचे शोषणच होत आहे. शेतकरी आत्महत्या सुरुच आहे. शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्ज माफ व्हावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी…
मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन-दसरा मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपण २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर राम मंदिर उभारण्याची मागणी घेऊन काही हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना २५ नोव्हेंबर रोजी…