तब्बल १३०० वर्षांपासून ‘या’ लोकांनी टाकले नाही जमिनीवर ‘पाऊल’ ; कारण वाचून…
बिजिंग : वृत्तसंस्था - साधारणपणे माणसे जमिनीवर घर बांधून रहाणे पसंत करतात. परंतु अनेकांना माहिती नसेल असेही काही लोक आहेत ज्यांनी १३०० वर्षांपासून जमिनीवर पायच ठेवलेला नाही. यामागील कारणही तुम्हाल हैराण करणारे आहे. टांका नावाची ही जमात आहे.…