Browsing Tag

floods

Ajit Pawar | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या ‘या’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. तसेच या प्रमुख मागणीसह पवार…

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

पुणे : Pune News | जून ते ऑगस्ट या कालावधीत पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, तर काही ठिकाणी आलेल्या पुरामुळे शेती आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे बाधित झालेल्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून तीन कोटी १८ लाख रुपयाचा निधी…

Jayant Patil | अंबादास दानवेंच्या निवडीवरून राष्ट्रवादी नाराज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधान परिषदेच्या (Legislative Council) विरोधी पक्षनेतेपदावर (Opposition Leader) महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Shiv…

Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका, म्हणाले –…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | अतिवृष्टी (Rain) व पुरामुळे (Floods) राज्यात जवळपास 10 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री (CM) व उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला पंधरा दिवस झाले तरी विदर्भातील…

अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

पोलिसनामा ऑनलाईन - अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेडमधील तब्बल 83 हजार हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले. या मोठया नुकसानीची संबंधितांना भरपाई देण्यासाठी सुमारे 57 कोटींची मागणी प्रशासनाने शासनाकडे प्रस्तावित केली आहे.उत्तरा…

‘आत्मनिर्भर’ भारतपासून ते ‘कोरोना’च्या वॅक्सीनपर्यंत, PM मोदींच्या भाषणामधील…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - देशाचा आज ७४ वा स्वातंत्रदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केलं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाकिस्तानचा…

बिहार आणि आसाममध्ये पुराचा हाहाकार !

पोलिसनामा ऑनलाईन - आसाम आणि बिहारमधील पूर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. बिहारमध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालला असतानाच दुसरीकडे पूराचा धोका वाढत आहे. राज्यात आतापर्यंत पूरामुळे जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. 11…