‘नोकरी’ सोडल्यास २ दिवसात कंपनीला द्यावा लागेल कर्मचाऱ्याला ‘पगार’, जाणून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आता नोकरी सोडल्यास किंवा नोकरीवरुन काढून टाकल्यास याशिवाय कंपनी बंद पडल्यास कर्मचाऱ्याला दोन दिवसाच्या आत त्याचे वेतन देणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. 'किमान वेतन कायदा विधेयका'त ही तरतूद करण्यात आली आहे.…