काय सांगता : होय, आंध्र प्रदेशात गाढवांवर संकट; लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी लोकं खाताहेत गाढवाचं मांस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात गाढव हा प्राणी पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जर देशात लवकरच गाढवांच्या संख्येत वाढ झाली नाही तर अनेक राज्यांतून हा प्राणी पूर्णपणे 'गायब' होऊ शकतो. गाढवांची संख्या कमी होण्याचे कारण म्हणजे…