नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथून बुधवारी सायंकाळी एक दुःखद बातमी समोर आली. नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार (ashwani kumar) यांनी आत्महत्या केली. हिमाचल प्रदेशचे डीजीपी आयपीएस…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक बदल पहायला मिळाले आहेत. नुकतेच सरकारने आदित्य ठाकरे आणि अण्णा हजारे यांची सुरक्षा Y + वरून बदलून त्यांना Z श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे याऊलट सरकारने भारतरत्न…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - २०१९ नंतर देशात जर कोणतेही स्थिर सरकार न आल्यास किंवा आघाडी-युतीचं सरकार आल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेची गती कमी होईल, असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी वर्तवला आहे. देशात सध्या…