पोलीसनामा ऑनलाइन टीम - भारत आणि चीनी सैन्य माघारी घेतल्याच्या प्रक्रियेची बातमी देताना रशियन वृत्तसंस्था तास नं एक मोठा दावा केला आहे. तासनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे की, जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात चीनचे 45…
नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला सीमा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार सीमावाद सोडवण्यासाठी चीनने एक नवी अट ठेवली आहे, जी भारताने नकारली आहे. ही अट चीनच्या चलाखीचा एक भाग होती, जी भारताने ओळखली होती. भारत…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून कारगिल विजय दिनाच्या घटनांना उजाळा दिला होता. त्याचबरोबर पाकिस्तानबद्दल भाष्य केले होते. ‘मन की बात’वर शिवसेनेने टीकेचा बाण सोडला असून, पाकिस्तानबरोबर चीनची आठवण…
बीजिंग : वृत्तसंस्था - गलवान येथे झालेल्या संघर्षानंतर भारत चीन सीमेवर तणावाचे वातावरण बनले होते. त्यातच आता चीनने आपले सैन्य दीड किमी मागे घेतले आहे. यावर चीनने सांगितले की, वास्तविक नियंत्रण रेषेवरली ताणतणाव दूर करण्यासाठी दोन्ही कडून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि चीन यांच्यात वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) तणाव चालू आहे. दरम्यान, दक्षिण चीन समुद्रात चिनी नौदलाच्या युद्ध सरावाचे फोटो समोर आले आहेत. एका वृत्तसंस्थेने 1 जुलैपासून सुरू असलेल्या युद्ध सरावाच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काही दिवसांपुर्वी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारताने चीनला आर्थिक आघाडीवर घेरण्यास सुरवात केली आहे. यामुळेच भारत सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. आता भारताकडून चीनला आणखी एक धक्का बसला आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लडाखच्या पॅंगॉन्ग आणि गलवानबाबत भारत आणि चीनमधील संबंध खूप तणावपूर्ण आहेत. एकीकडे सरकार मिलिटरी लेव्हलपासून राजनयिक स्तरावर चीनबरोबरचा सीमावाद सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर चीन लाइन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलवर (एलएसी)…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत-चीन सीमेवर सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. जुलै अखेरपर्यंत भारताला 6 लढाऊ राफेल विमान मिळतील. मिळालेल्या माहितीनुसार ही सर्व विमाने पूर्णपणे दारुगोळ्याने…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - लडाखमधील गलवान खोर्यामध्ये भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान झालेल्या हिंसेनंतर काही दिवसांनंतर नेपाळ सरकारचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये चीन तिबेटमध्ये बांधण्यात आलेल्या रस्त्यांचा वापर करुन नेपाळचा काही…