नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमधील वाद सुरूच आहे. दावा केला जात आहे की, चीनचे सैने एलएसीच्या काही किलोमीटर आतमध्ये घुसले आहे. तर भारताचे सैन्य तोडीसतोड उत्तर देण्यासाठी तयार आहे. यादरम्यान, बातमी आहे की,…
पोलिसनामा ऑनलाईन - गलवान खोर्यातील रक्तरंजित संघर्षानंतर चीनशी दोन हात करण्यासाठी भारतीय सैन्याने पूर्णपणे तयारी करुन ठेवली आहे. चीनच्या बाजूला सुरु असलेली कुठलीही हालचाल सुटू नये, यासाठी भारताने ड्रोन विमानांद्वारे टेहळणी गस्त वाढवली आहे.…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - भारत आणि चिनी सैन्याच्या दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षाबद्दल आज देशभरात संताप आहे. चिनी सैन्याने केलेल्या फसवणूकीमुळे भारताचे 20 जवान शहीद झाले. आता या रक्तरंजित संघर्षाचा एक व्हिडिओ देखील समोर आला…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 15 जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांदरम्यान झालेल्या रक्तरंजित चकमकीबद्दल मोठा खुलासा झाला आहे. सॅटेलाईट फोटोंनी स्पष्टपणे दर्शविले आहे की चीनने सुमारे एक आठवड्यापूर्वीच त्याची तयारी सुरू केली…
काठमांडू : वृत्तसंस्था - चीन-भारत या दोन देशांमध्ये लडाखमध्ये सीमावादावरून तणाव विकोपाला पोहचला असताना दुसरीकडे नेपाळकडूनही सीमाप्रश्नावरून आगळीक सुरु झाली आहे. भारताने तीव्र आक्षेप घेतला असतानाही नेपाळच्या संसदेने भारताचे तीन भाग आपल्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान व्हॅली जवळ चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीनंतर बुधवारी संध्याकाळी भारतीय सैन्याने डेमचॉक आणि पॅंगॉन्ग तलावा जवळील गावे रिकामी केली आहेत. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. भारतीय सैन्यासह मोठी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणावाचे प्रमाण वाढले आहे. २० सैनिकांचा मृत्यू झाल्याने देश संतापला आहे. गलवान खोऱ्यात भारताने रस्ता बनवणे चीनला पचलेले नाही, मात्र हा रस्ता पूर्णपणे भारतीय…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यावर अमेरिकन तज्ज्ञांनी म्हटले आहे की सध्याच्या काळात जाणीवपूर्वक हेतू ठेवून चीन आपल्या शेजार्यांना चिथावणी देऊन हल्ले करीत आहे. आशियाई घटनांविषयी अमेरिकेचे एक माजी सर्वोच्च…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनविरुद्ध भारत कठोर आर्थिक निर्णय घेण्याची शक्यता आहे. चीनच्या प्रकल्पाबाबत काटेकोरपणा असेल. ज्या प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांनी करार केले आहेत, ते रद्द केले जाऊ शकतात. यात मेरठ रॅपिड रेल प्रकल्प देखील समाविष्ट…