पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आज सर्वत्र मोठ्या आनंदात आणि भक्तीभावानं गणपती बाप्पांचं आगमन झालं. प्रत्येक शुभकार्यात बाप्पांना प्रथम पूजेचा मान असतो. घरातली पूजा असो किंवा मग लग्न समारंभ असो पूजा करताना विड्यानं पान ठेवलं जातं. या पानावर…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कसबा गणपती हे पुणे शहराचे ग्रामदैवत आहे. पुण्याच्या सार्वजिनक गणेशोत्सवात या गणपतीला पहिले मानाचे स्थान देण्यात येते. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळचा तांदळा एवढा या मुर्तीचा आकार होता, परंतू नंतर त्यावर…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भाद्रपद महिन्यातील पहिल्या चतुर्थीला गणपतीचा जन्मदिवस म्हणजेच गणेश चतुर्थीच्या नावाने ओळखले जाते. याच दिवशी माता पार्वतीच्या घरी त्यांचा लहान मुलगा म्हणजेच गणपतीचे आगमन झाले होते. यामुळेच संपूर्ण देशभरात ११ दिवस…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी एक व्यक्तिमत्त्व पुण्यात कार्यरत होते ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे त्यांचे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – या वर्षीचा गणेशोत्सव भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी 22 ऑगस्ट शनिवारी सुरू होईल. याच दिवशी गणेशभक्त गणेश मूर्तीची स्थापना आपल्या घरात करतात. असे म्हटले जाते की भगवान गणपती आपल्या भक्ताचे संकट नाहीसे करतात. 10 दिवसांनी…
पोलीसनामा ऑनलाईन टीम - धुळ्यातील ‘खुनी गणपती’ची विसर्जन मिरवणूक सर्वांनी आदर्श घ्यावा अशी आहे. खुनी गणपती हा धुळे शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. १८९५ साली खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - 10 दिवस सुरू असणारा गणेशोत्सव संपला आहे. 10 दिवसांनंतर गणपतीच्या विसर्जनाची परंपरा आहे. परंतु 10 दिवस घरात ठेवलेल्या गणपती बाप्पाचं विसर्जन का केलं जातं? असं करणं गरजेचं आहे का ?असं म्हणतात की, महाभारत हा ग्रंथ…
पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी एक व्यक्तिमत्त्व पुण्यात कार्यरत होते ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे त्यांचे…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लवकरच घराघरात गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. अनेकजणांना मुर्तीची स्थापना सकाळी करायची असते. जे कोणी असं करणार आहेत त्यांनी स्थापना करताना राहू काळ टाळायला हवा. गणपती बाप्पाची स्थापना करताना शुभ काळ पाहून करायला हवी.…
पोलीसनामा ऑनलाईन (अमृता पवार) - इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटत होते की, स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवे. या प्रेरणेने टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला आणि…