नवी दिल्ली : बंगालच्या खाडीत सध्या चक्रीवादळ सक्रिय होत आहे. पुढील 24 तासात याचा परिणाम दिसण्यास सुरूवात होईल. भारतीय हवामान विभागाने ताज्या अंदाजात म्हटले आहे की, 9 ते 11 ऑक्टोबरला उत्तर भारतात काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. 9…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कोरोना विषाणूपासून 14 लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत, तर 42 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे भारतातील मृत्यूचे प्रमाण सध्या 2.04 टक्के आहे. देशातील काही भागात हळूहळू…