माेदी सरकारकडून ‘गरीब रथ’ रेल्वे बंद ?, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गरीबरथमध्ये सरकारने मोठे बदल करण्याचा तयारी आहे. गरीबरथ रेल्वे ही लवकरच सुपरफास्ट रेल्वे बनेल. याबरोबरच याच्या कोचमध्ये बदल करण्यात येणार आहे. या रेल्वेत आधी १२ कोच होते मात्र आता या नव्या रेल्वेत १६ कोच असणार…