पोलीसनामा ऑनलाईन टीम - कुठलाही आजार म्हटल्यावर प्रत्येक जण घाबरून जातो, यात वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यातच जगभरात दोन लाखांहून अधिक लोक दुर्मिळ आजारांनी त्रस्त आहेत. बऱ्याचदा हे आजार अनुवांशिक असतात. यातील काही आजारांवर प्रभावी असे उपाय…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - दरवर्षी, पावसाळा संपल्यानंतरही वातावरणात ओलावा कायम राहतो, जो डासासाठी अनुकूल असतो. म्हणून ऑक्टोबर महिन्यात त्यांची संख्या झपाट्याने वाढू लागते. यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे रोग पसरतात. डेंग्यू किंवा मलेरिया…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - जगातील प्रत्येक तिसरा माणूस लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. हा एक अनुवांशिक रोग आहे. यासह नको ते खाणे आणि खराब जीवनशैली यामुळे देखील वजन वाढू लागते. वाढत्या वजनाला कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी लोक तासन्तास…