शेतकरी आंदोलनाचा ‘फोकस’ गाजीपूर बॉर्डरवर केंद्रीत ! मोठ्या प्रमाणावर शेतकरी परतु लागले घरी,…
नवी दिल्ली : कृषि कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ६२ दिवसांपासून आंदोलनाचा प्रमुख फोकस हा सिंघु बॉर्डर होता तो आता किसान नेता राकेश टिकैत यांच्यामुळे गाजीपूर बाँर्डरवर केंद्रीत झाला आहे. २६ जानेवारी रोजी आंदोलक लाल किल्ल्यावर…