भाजपच्या ‘या’ दिग्गजाचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले – ‘हरिश्चंद्रानं…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - "हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे. हे मिस्टर सत्यवादी फक्त सत्ता आणि टक्केवारी साठी घसरतात. गब्रूच्या बाबतीत प्रश्न सत्तेचा आहे एवढीच अडचण आहे," असं म्हणत भातखळकर यांनी त्यांना जोरदार टोला…