नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हैद्राबाद मधील काचीगुडा रेल्वे स्टेशनवर काल दोन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळून अपघात झाला. या घटनेत चालकासह 16 जण जखमी झाले असून या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये अपघाताची तीव्रता मोठी जाणवत असून…
हैदराबाद : वृत्तसंस्था - जगातील वाढते तापमान आणि त्याचा पाण्यावर होणारा परिणाम हे सर्वांनाच माहिती आहेत. पाण्यावरून बायकांची होणारी भांडणे आपण सर्वांनीच पाहिले असेल, पण पाण्यावरून झालेल्या भांडणात कधी कोणत्या महिलेचा जीव गेलेला नाही. मात्र…
हैदराबाद: वृत्तसंस्थाभारतीय बँकांना चुना लावून उद्योगपती विजय माल्या परदेशात पळून गेला आहे. त्याला भारतीय पोलीस पकडण्याच्या पयत्नात असताना. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांनी चक्क विजय माल्ल्याचा आदर्श घ्या असे वक्तव्य केले…