Corona Virus : चीनमधून भारतीयांना परत आणण्याचा ‘सिलसिला’ चालूच, स्वदेशात पोहचले 647 लोक
दिल्ली : वृत्तसंस्था - चीनला कोरोना हा अभिशाप बनला आहे. चीनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारत सरकार परत घेऊन येत आहे. शनिवारी एअर इंडियाच्या स्पेशल फ्लाइटने चीनमधील ३२४ भारतीय नागरिकांना नवी दिल्ली येथे आणले होते. त्यानंतर आज (रविवार)…