नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्या सौरमंडळात नऊ ग्रह आहेत, ज्यांच्या आतमध्ये वेगवेगळे तरंग आढळतात. आपल्या शरीरातसुद्धा नऊ ग्रह आहेत, जे आकाशातील ग्रहांशी जोडलेले आहेत. जेव्हा आकाश मंडळातील ग्रहांशी शरीरातील ग्रहांचा संबंध तुटतो, तेव्हा…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मासिक पाळी म्हणजे मानवी जीवनातील सर्वात महत्वाची बाब आहे. मासिक पळी जर नसती तर मानव जातीची उत्पत्ती थांबली असती. एवढी मासिक पाळी आवश्यक असते. तर काही असंयमी माणसांना मासिक पाळीत हि सेक्स करण्या वाचून रहावत…