समुद्रकिनारी चक्क सोन्याचे कण, गावकऱ्यांची ‘चांदी’
काकीनाडा : पोलिसनामा ऑनलाईन - अलीकडेच झालेल्या निरव चक्रीवादळाचा तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या किनारी भागांना तडाखा बसला आहे. अनेक गावाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, एका गावाला हे चक्रीवादळ वरदान ठरले आहे.…