Browsing Tag

Hurricane

Mann Ki Baat : भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना लडाखमध्ये चोख प्रत्युत्तर : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना लडाखमध्ये जशांस तसं प्रत्युत्तर देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. भारत मैत्री निभावतो. मात्र कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर…

…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रविवारचा रायगड दौरा झाला रद्द

पोलिसनामा ऑनलाईन टीम - रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजित रायगड दौरा रद्द करण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर ते…

‘निसर्ग’मुळे रायगडमध्ये 5 लाखाहून अधिक घरांचे नुकसान : पालकमंत्री आदिती तटकरे

पोलिसनामा ऑनलाईन टीम - चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील 5 लाखहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. रस्ता वाहतुक सुरळीत करण्यात यश आले असले तरी ग्रामिण भागातील विद्यूत पुरवठा पुर्ववत करण्यासाठी किमान सात ते आठ दिवस लागतील अशी माहिती…

चिनी सैन्य भारतीय हद्दीत शिरलंय का? उत्तर द्या’, राहुल गांधींचा सरकारला सवाल

पोलिसनामा ऑनलाईन - देशात कोरोना आणि च्रकीवादळाचे संकट असताना भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे. डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच चीनबरोबरच्या सीमेवर तणाव वाढलेला आहे. दोन्ही बाजूंच्या लष्करांनी सज्जतेचे नारे दिलेले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ…

Cyclone Nisarga Live Updates : वादळी वार्‍यामुळे रायगडमध्ये लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ बुधवारी (दि.3 जून) अलिबाग जवळच्या किनार्‍यावर धडकणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर रायगड…

अलर्ट ! महाराष्ट्र अन् गुजरातवर ‘हिका’ वादळाच्या धोक्याचं सावट, ‘सायक्लोन…

नवी दिल्ली : कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या गुजरातवर आता चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी अरबी समुद्रासाठी दुहेरी दबाच्या पट्ट्याचा अलर्ट जारी केला आहे. भारतात सायक्लॉन मॅन म्हणून प्रसिद्ध, चक्रीवादळाच्या…

शतकातील सर्वात मोठया वादळानंतर ‘या’ शहरात आकाशाचा रंगच बदलला, झाला ‘गुलाबी’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कधी कधी आपण खूप निराश असेल तर सुंदर वातावरण आपल्याला एकदम आनंद देऊन जातात. असेच काहीसे घडले आहे. भुवनेश्वरमधून गेल्यानंतर भारतात सर्वात मोठ्या चक्रीवादळ वादळाने असे सुंदर दृश्य सोडले आहे ज्यामुळे लोक आकाशाकडे पाहतच…

भारतीय रेल्वे 2-3 दिवसात सुरु करणार काउंटर बुकिंग, अवघ्या अडीच तासात विकली गेली 5 लाख तिकिटे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दोन ते तीन दिवसांत भारतीय रेल्वेचे काऊंटर बुकिंग सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज माहिती देताना सांगितले कि, उद्यापासून रेल्वे विभाग 1.7 लाख सामान्य सेवा केंद्रांवर तिकिटांचे बुकिंग सुरू…

‘अम्फान’ : 1999 च्या चक्रीवादळातून घेतलेले धडे कामी आले, 10 हजार लोकांनी गमावले होते…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 21 वर्षांनंतर पूर्व भारतात एक अतिशय तीव्र चक्रीवादळ (सुपर साइक्लोन) आले आहे. 1999 च्या चक्रीवादळात 10 हजार लोक मरण पावले होते. 1999 मध्ये चक्रीवादळ ओ -5 बी किंवा पारादीप चक्रीवादळ आणि 1885 मध्ये फॉल्स पॉईंट…