‘जल जीवन मिशन’ या ‘महत्वकांक्षी’ योजनेची मोदी सरकारकडून घोषणा, होणार ३.५ लाख…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान मोदींना लाल किल्ल्यावर ध्वजारोहन केल्यानंतर आता मोदींनी देशाला संबोधित करताना जल जीवन मिशनची घोषणा केली. ते यावेळी म्हणाले की, आता सरकारचे लक्ष प्रत्येक घरात पाणी पोहचवणे आहे. यासाठी सरकार जल जीवन मिशनवर…