हवं ते बोला, मला फरक पडत नाही : रवी शास्त्री
मुंबई : वृत्तसंस्था - ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाचा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मात्र टीकेचे धनी होत आहेत. तेव्हा हवं ते बोला, मला फरक पडत नाही अशा शब्दात रवी…