पोलीसनामा ऑनलाईन टीम : Rohit Sharma | भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सुरु असलेल्या T -20 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. तरी देखील रोहित शर्माला (Rohit Sharma) गोलंदाजांची चिंता लागून राहिली आहे.…
दुबई : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय क्रिकेट संस्था आयसीसीने २०१९च्या वर्ल्डकपच्या डिजिटल म्हणजे टीव्ही, मोबाईलवरील प्रेक्षकांचा आकडा जाहिर केला आहे. इंग्लंड आणि वेस्ल येथे झालेली स्पर्धा जगातील अधिकाधिक चाहत्यांनी पाहिली आहे. तेथील सामना…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात क्रीडा रसिक नाराज आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देखील पदावरून हटवण्यात येणार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास पाच सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बीसीसीआयने आज भारतीय संघाच्या देशांतर्गत खेळण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. २०१९ ते २०२० या वर्षात भारतीय संघाचे हे वेळापत्रक असणार आहे. विश्वकप स्पर्धेनंतर भारतीय संघ घरच्या…
राजकोट : वृत्तसंस्ठाराजकोट येथे सुरु असलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर एक डाव आणि २७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताचा…
राजकोट : पोलीसनामा ऑनलाईनवेस्ट इंडिज विरुद्ध होत असलेल्या पहिल्या कसोटीत मुंबईचा आणखी एक १८ वर्षीय तारा भारतीय क्रिकेट संघात चमकला. १०० पेक्षाही जास्त स्ट्राईक रेट ने शतक केले.राजकोट मध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध सामन्यात…
नवी दिल्ली :आशिया कपच्या निमित्ताने बुधवारी भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारताने सामना जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने अनेकांची मने जिंकली. या विजयाबरोबरच विशेष कौतुकाचा विषय ठरला तो भारतीय गोलंदाज…
लखनौ : वृत्तसंस्थाइंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत भारताचा ४-१ असा पराभव झाला. कसोटी मालिकेतील पराभवाला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री जबाबदार आहेत. त्यामुळे पदावरून तात्काळ दूर करा, असे विधान अशी मागणी भारताचे माजी क्रिकेटपटू…