Lockdown India : भारताला 21 नव्हे तर तब्बल 49 दिवसांचं ‘लॉकडाऊन’ गरजेचं, तज्ञांचं मत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. आतापर्यंत जगभरातील 11 लाखापेक्षा जास्त लोक या आजाराने संक्रमित असून 61 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातदेखील याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हे लक्षात घेता…