CAA : ‘नागरिकत्व’ कायद्यावरून इम्रान खान घाबरले, दिली ‘अण्वस्त्र’ युद्धाची…
जिनिव्हा : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधील संचारबंदीची स्थिती आणि सुधारीत नागरिकत्व कायद्यामुळे लाखो मुस्लिम भारत सोडून जाऊ शकतात. त्यामुळे शरणार्थींची नवीन समस्या निर्माण होईल असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.…