अजिंक्य राहाणेनं स्पष्ट केलं मेलबर्नमधील विजयाचं कारण, म्हणाला – ‘शुभमन गिल, सिराजवर…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मेलबर्न टेस्टमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला. खेळाच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाला 70 धावांचे आव्हान मिळाले, जे त्यांनी दोन विकेट गमावून जिंकले. भारताच्या या विजयामुळे 4 सामन्यांची कसोटी…