भारताने सामन्यासोबत मालिकाही जिंकली, विंडीजवर रोमहर्षक विजय
कटक : वृत्तसंस्था - रोमहर्षक सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा चार विकेट राखून पराभव केला. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांची दमदार शतकी सलामी आणि कर्णधार विराट कोहलीची अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पराभव करत 2-1 अशा…