नवी दिल्ली : वृत्त संस्था - सरकार योजना बनवत आहे की, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ)शी जोडलेल्या पॅरामिलिट्री फोर्सचा वापर अंतर्गत सुरक्षेत कमीत कमी केला जावा. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आगामी काळात पॅरामिलिट्री…
पोलिसनामा ऑनलाईन - भारत-चीन सीमेवर अत्यंत वाईट स्थिती असून चीन खूप कठोरपणा दाखवत आहे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे . त्यांनी पुन्हा एकदा भारत-चीन सीमावादात मध्यस्थता करण्याची तयारी दाखवली आहे.…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - सुपर फायटर राफेल विमानाची प्रतीक्षा संपली असून आज भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. राफेल विमानाची पहिली तुकडी आज दुपारी अंबाला एअरबेसवर पोहोचणार आहे. याच पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसजवळील तीन किमी अंतरावर कडेकोट…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील नामांकित कंपन्यादेखील भारतीयांकडून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. चिनी वस्तू व सेवांवर बहिष्कार घालण्यात सरकारी विभागही मागे नाहीत. आता मोनो रेलने आपले १० रॅक तयार करण्याचा…
पोलिसनामा ऑनलाईन - गलवान खोर्यातील रक्तरंजित संघर्षानंतर चीनशी दोन हात करण्यासाठी भारतीय सैन्याने पूर्णपणे तयारी करुन ठेवली आहे. चीनच्या बाजूला सुरु असलेली कुठलीही हालचाल सुटू नये, यासाठी भारताने ड्रोन विमानांद्वारे टेहळणी गस्त वाढवली आहे.…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - भारत आणि चिनी सैन्याच्या दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षाबद्दल आज देशभरात संताप आहे. चिनी सैन्याने केलेल्या फसवणूकीमुळे भारताचे 20 जवान शहीद झाले. आता या रक्तरंजित संघर्षाचा एक व्हिडिओ देखील समोर आला…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - गलवान खोर्यात 15 जूनच्या रात्री चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर या भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. समोरासमोर उभ्या ठाकलेल्या दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये कोणत्याही…
काठमांडू : वृत्तसंस्था - चीन-भारत या दोन देशांमध्ये लडाखमध्ये सीमावादावरून तणाव विकोपाला पोहचला असताना दुसरीकडे नेपाळकडूनही सीमाप्रश्नावरून आगळीक सुरु झाली आहे. भारताने तीव्र आक्षेप घेतला असतानाही नेपाळच्या संसदेने भारताचे तीन भाग आपल्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान व्हॅली जवळ चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीनंतर बुधवारी संध्याकाळी भारतीय सैन्याने डेमचॉक आणि पॅंगॉन्ग तलावा जवळील गावे रिकामी केली आहेत. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. भारतीय सैन्यासह मोठी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणावाचे प्रमाण वाढले आहे. २० सैनिकांचा मृत्यू झाल्याने देश संतापला आहे. गलवान खोऱ्यात भारताने रस्ता बनवणे चीनला पचलेले नाही, मात्र हा रस्ता पूर्णपणे भारतीय…